कौशल्य विकास रोजगार भरती २०२२

Kaushalya Vikas Vibhag Bharti 2022

Kaushalya Vikas Vibhag Mumbai Recruitment 2022 कौशल्य विकास रोजगार भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे विशेष कार्य अधिकार पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे. Kaushalya Vikas Vibhag Bharti 2022 एकून पदे :– ०२ पदाचे नाव:- विशेष कार्य … Read more