ESIS Mumbai Recruitment 2022
महाराष्ट्र राज्य कामगार विमा भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे लेखाधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.
ESIS Mumbai Bharti 2022
एकून पदे :– १४
पदाचे नाव:- लेखाधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी
शिक्षण:– रिटायर्ड पर्सन
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय ६वा मजला,पंचदिप भवन,ना. म. जोशी मार्ग,लोअर परळ,मुंबई-४०००१३
मुलाखतीचा पत्ता :– मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,