Kaushalya Vikas Vibhag Mumbai Recruitment 2022
कौशल्य विकास रोजगार भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे विशेष कार्य अधिकार पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे.
Kaushalya Vikas Vibhag Bharti 2022
एकून पदे :– ०२
पदाचे नाव:- विशेष कार्य अधिकारी
शिक्षण:– ——
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन[ई-मेल]
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- ऑनलाइन
मुलाखतीचा पत्ता :– मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,