विधी न्यायविभाग मंत्रालय मुंबई भरती २०२२

Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2022

विधी न्यायविभाग मंत्रालय मुंबई भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे अतिरिक्त सरकारी वकील,सहायक सरकारी वकील,सरकारी वकील पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.


विधी न्यायविभाग मंत्रालय मुंबई भरती २०२२
विधी न्यायविभाग मंत्रालय मुंबई भरती २०२२

Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2022

एकून पदे :– दिलेले नाही


पदाचे नाव:- अतिरिक्त सरकारी वकील,सहायक सरकारी वकील,सरकारी वकील


शिक्षण:– Low Degree


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- pdf फाइल मध्ये दिलेले आहे


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,