जिल्हाधिकारी कार्यालय भरती २०२२

Jilhadhikari Karyaly Aurangabad Recruitment 2022

जिलाधिकारी कार्यालय भरती २०२२ : महाराष्ट्रात औरंगाबाद येथे जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी पदाच्या एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/समक्ष पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२२ आहे.


Jilhadhikari Karyaly Aurangabad Bharti 2022

एकून पदे :– ०१


पदाचे नाव:- जिल्हा आपत्ति व्यवस्थापन


शिक्षण:– पदवी /पोस्ट पदवीधर


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद


अर्ज पाठवा :- आवक जावक शाखा ,जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद


मुलाखतीचा पत्ता :– औरंगाबाद


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,