कौशल्य विकास रोजगार भरती २०२२

Kaushalya Vikas Vibhag Mumbai Recruitment 2022

कौशल्य विकास रोजगार भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे विशेष कार्य अधिकार पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन[ई-मेल] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे.


Kaushalya Vikas Vibhag Bharti 2022

एकून पदे :– ०२


पदाचे नाव:- विशेष कार्य अधिकारी


शिक्षण:– ——


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन[ई-मेल]


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,